एका माणसाची बायको फार भांडखोर होती. कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत नवयाशी भांडत असे. एकदा ती माहेरी गेली होती. तेथून परत आल्यावर नवच्याने तिला विचारले. तू तिथे मजेत होतीस ना ? सगळा दिवस बाहेर कामात घालवणाच्या गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेन ?'
तात्पर्य - आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तात्पर्य - आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.